आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. लोकसभेला जागा वाटपावरून उडालेला जो गोंधळ होता त्या संदर्भात विधानसभेला तो गोंधळ होऊ नये यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. शेवटच्या क्षणापर्यंतची रस्सीखेच टाळण्यासाठी सर्वच पक्षांच्या marathon बैठका सुरू झाल्या.