भारताच्या विजयानंतर कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केलाय.. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.. पाहुयात..