ठाण्यात मनसे-ठाकरे गटाचा मोर्चा, Avinash Jadhav NDTV मराठीवर

ठाणे शहरातील वाढता भ्रष्टाचार आणि घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी याविरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. ठाणे ही भ्रष्टाचाराची राजधानी बनली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ