India's Demographic Challenge | 2047 पर्यंत भारतासमोर नवं संकट? युवकांची संख्या घटणार! NDTV मराठी

#IndiaPopulation #India #BirthRateCrisis 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पाहणाऱ्या देशासमोर आता वाढत्या वृद्धांची आणि घटणाऱ्या युवकांची समस्या उभी ठाकली आहे. चीन आणि जपानप्रमाणेच भारतातही पुढील 25-30 वर्षांत जन्मदर (Birth Rate) कमी होऊन वृद्धांची संख्या वाढणार आहे. जन्मदर कमी होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि या जनसांख्यिकीय संकटावर कशी मात करता येईल, यावर हा विशेष अहवाल.

संबंधित व्हिडीओ