Mumbai मध्ये 1.81 लाख विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून दूर; 'विशेष फेरी'ला सुरुवात | NDTV मराठी

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अजूनही सुमारे १.८१ लाख विद्यार्थी प्रवेशाविना असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने आता 'विशेष फेरी' (Special Round) सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ