हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पाच जुलैला ठाकरे बंधूंचा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला सामान्य मुंबईकरांनी मोठ्या संख्येने हजर राहावं यासाठी आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आवाहन केल आहे.