Ratnagiri | मे महिन्यात कोकण पावसामुळे हिरवंगार; पानवलचा धबधबा प्रवाहीत | NDTV मराठी

पावसाळा सुरू झाला की संपूर्ण कोकण हिरवगार होतं आणि त्यामुळे कोकणच हे निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत. यावर्षी मे महिन्यातच संपूर्ण कोकण मान्सून ने व्यापून टाकलंय.

संबंधित व्हिडीओ