दुबईच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर मोहोर कोरली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर जगभरातून भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.