कुणाच्या हातात दिलायं महाराष्ट्र? विधानभवनातील राड्यावर Raj Thackeray यांचा सवाल | NDTV मराठी

 विधान भवनामधील राड्यानंतर राज ठाकरेंनी ट्वीट केलंय. काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची राज ठाकरे यांनी असा सवाल केला आहे. कुणाच्या हातामध्ये दिलाय महाराष्ट्र राज ठाकरे यांनी जनतेला सवाल केलाय.

संबंधित व्हिडीओ