बुवासिंद बाबा तालमीत ठेवण्यात आलेल्या महापुरुषांच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केलीय.या घटनेमुळे राहुरीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केलीय.