अवकाळी पावसामुळे राज्यात 30 हजार हेक्टरवरील शेती बाधित, Manikrao Kokate यांनी दिली माहिती

राज्यामध्ये तीस हजार हेक्टर वरती अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आता समोर येते आहे. परभणीतल्या कृषी परिषदेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे. पावसामुळे फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि राज्य सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत असेही ते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ