1 मार्चपासून देशात दोन टप्प्यात जनगणना होणार, केंद्र सरकारचा निर्णय | NDTV मराठी

एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यात ही जनगणना होणार असून यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असणार आहे. लडाख जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या बर्फाळ प्रदेशात ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे.

संबंधित व्हिडीओ