संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान होतंय. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत हजारो वारकरी निघतायेत. पिठरायाच्या भेटीसाठी वारकरी सव्वीस दिवसांचा पायी प्रवास करत पंढरपुरात दाखल होतायेत.