शिवसेनेच्या आमदारानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आता अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांकडून धनगरांच्या निधीची अडवणूक होते असा गोपीचंद पडळकरांनी आरोप केलाय.