भाजपाच्या वादग्रस्त धार्मिक तेढ वक्तव्य करणारे नेत्यांची तक्रार NCP नेते दिल्लीत करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. नितेश राणे यांसह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारं वक्तव्य वारंवार करतात. यावरून NCP नेत्यांमध्ये नाराजी आहे.