मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार उसळला आणि त्यानंतर आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचवायला सुरुवात केली आहे. मैतेय आणि कुकी या दोन्ही समुदायांशी सतत संवाद साधला जातोय. CRPF च्या दोन तुकड्या या ठिकाणी तैनात केल्या जातात.