मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचे पक्ष महायुती म्हणून लढणार की वेगळे लढणार याविषयी सध्या चांगला संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असं सांगतायत.