दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीय. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येतंय. या संमेलनाचं आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे.