अंजली दमानियांपाठोपाठ भाजप नेते सुरेश धस यांनीही कृषीघोटाळ्यावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.कृषी घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी धस यांनी केलीय.सोबतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही धसांनी केलीय.