जाहिरात

Water Problem

'Water Problem' - 7 News Result(s)
  • राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

  • भीषण वास्तव, वर्ध्यातील या गावात लग्नासाठी मुली द्यायला पालक का घाबरतात?

    भीषण वास्तव, वर्ध्यातील या गावात लग्नासाठी मुली द्यायला पालक का घाबरतात?

    वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात सध्या एक समस्या मोठी गंभीर बनली आहे.

  • बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा

    बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा

    शासन दरबारी कागदोपत्री टँकर सेवा आहे. पण ते पाणी सर्वांनाच पुरते का? हा खरा प्रश्न आहे. एप्रिल महीना सुरू आहे. आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिन्यात काय स्थिती होईल हा विचार करूनच मोखाड्या सारख्या दुर्गम तालुक्यातील लोक धास्तावले आहेत.   

  • गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?

    गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?

    वर्धा जिल्ह्यातील अशी काही गावं आहेत तिथून लोक गाव सोडून जात आहेत. आष्टी तालुक्यातील ही जवळपास 9 गावं आहेत. त्यामुळे गावच्या गावं ओस पडत आहेत.

  • एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.

  • 'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?

    'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?

    काजळा गाव हे धाराशीव जिल्ह्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्या घरात. पण यागावाला पाणीच मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. तेही 10 ते 15 मिनिटं.

  • पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं. 

'Water Problem' - 2 Web Stories Result(s)
'Water Problem' - 7 News Result(s)
  • राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

  • भीषण वास्तव, वर्ध्यातील या गावात लग्नासाठी मुली द्यायला पालक का घाबरतात?

    भीषण वास्तव, वर्ध्यातील या गावात लग्नासाठी मुली द्यायला पालक का घाबरतात?

    वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात सध्या एक समस्या मोठी गंभीर बनली आहे.

  • बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा

    बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा

    शासन दरबारी कागदोपत्री टँकर सेवा आहे. पण ते पाणी सर्वांनाच पुरते का? हा खरा प्रश्न आहे. एप्रिल महीना सुरू आहे. आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिन्यात काय स्थिती होईल हा विचार करूनच मोखाड्या सारख्या दुर्गम तालुक्यातील लोक धास्तावले आहेत.   

  • गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?

    गावच्या गाव ओस, वर्ध्यातील 'या' गावातील लोक का जातायत गाव सोडून?

    वर्धा जिल्ह्यातील अशी काही गावं आहेत तिथून लोक गाव सोडून जात आहेत. आष्टी तालुक्यातील ही जवळपास 9 गावं आहेत. त्यामुळे गावच्या गावं ओस पडत आहेत.

  • एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.

  • 'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?

    'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?

    काजळा गाव हे धाराशीव जिल्ह्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्या घरात. पण यागावाला पाणीच मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. तेही 10 ते 15 मिनिटं.

  • पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं. 

'Water Problem' - 2 Web Stories Result(s)
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;