Mumbai Accident| गोवंडीत झालेल्या अपघातानंतर MNSआक्रमक,अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन-मोर्चाचा इशारा

गोवंडीत झालेल्या अपघातानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेकडून वाहतूक पोलिसांच्या अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन आणि मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. नियमबाह्य पद्धतीने चालणारी ही वाहतूक थांबावी यासाठी मनसेने 42 वाहतूक शाखांना पत्रव्यवहार केला होता. मात्र प्रशासन धिम्म असल्याची मनसेची टीका . याबाबत मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...

संबंधित व्हिडीओ