जाहिरात

Water Crisis

'Water Crisis' - 9 News Result(s)
  • महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 

    महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 

    याचा परिणाम पर्यटनावरही झाला असून बोटी उघड्यावर पडल्या आहेत.

  • मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन

    मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन

    मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

  • पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट?  चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा

    पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा

    पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.

  • दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी 

    दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी 

    मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे.

  • राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

  • मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

    मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

  • एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.

  • पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं. 

  • Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?

    Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?

    भारताचे 'आयटी हब' असलेल्या बंगळुरु शहराला गेल्या 500 वर्षातील सर्वात भीषण पाणी टंचाई सहन करावी लागतीय.

'Water Crisis' - 1 Video Result(s)
'Water Crisis' - 9 News Result(s)
  • महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 

    महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट 

    याचा परिणाम पर्यटनावरही झाला असून बोटी उघड्यावर पडल्या आहेत.

  • मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन

    मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन

    मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

  • पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट?  चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा

    पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा

    पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.

  • दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी 

    दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी 

    मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे.

  • राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

    पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

  • मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

    मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

  • एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

    सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.

  • पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट

    डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं. 

  • Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?

    Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?

    भारताचे 'आयटी हब' असलेल्या बंगळुरु शहराला गेल्या 500 वर्षातील सर्वात भीषण पाणी टंचाई सहन करावी लागतीय.

'Water Crisis' - 1 Video Result(s)
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;