Shivaji Maharaj यांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या राजरेश्वर मंदिराच्या जागेच्या मालकीवरून वाद

 छत्रपती शिवरायांनी ज्या रायरेश्वर मंदिरातून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच रायरेश्वर मंदिरावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतलेल्या या पवित्र स्थळाचा मालकी हक्क माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या खासगी ट्रस्ट कडे आहे. त्यामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित व्हिडीओ