मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावरुन सभागृहातही वादंग निर्माण झाल्यावर सपकाळ यांनी स्पष्टीकरण देताना आपण केलेली टीका चुकीची नसल्याचं म्हटलंय.