हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम, कबरीच्या राजकारणावरुन विरोधकांची सरकारवर टीका

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण तापलेलं असताना विरोधकांनी Mahayuti Government ला लक्ष केलं आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

संबंधित व्हिडीओ