यासोबतच जर हा कारखाना सभासदांनी अजित पवारांच्या ताब्यात पुन्हा दिला तर माळेगावचा श्री छत्रपती करतील असा आरोपही रंजनकुमार तावरे यांनी केलाय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.