Sandeep Deshpande|खरंच जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनातलं समजतं का? MNS चा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

उद्धव ठाकरेंनी २ दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं विधान मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर केलं आता उद्धव ठाकरेंच्या याच विधानावर मनसेनं सवाल उपस्थित केलेयत.. उद्धव ठाकरेंना खरंच जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनातलं समजतं का असा सवाल उपस्थित केलाय

संबंधित व्हिडीओ