अकोल्याच्या बाळापूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय.त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत.काढणीला आलेली ज्वारी काळी पडलीये.तर ज्वारीच्या कणसालाही कोंब फुटलेत.त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत.पावसामुळे ळापूरमधील शेतकरी प्रशांत गायकवाड यांचं दोन लाखांचं नुकसान झालंय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी....