Beed| धामणगाव तलाव ओव्हरफ्लो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला; नागरिकांना मोठा दिलासा

बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मे महिना अखेरीस जिल्ह्यातील पाणी प्रकल्प तुडुंब भरल्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. बीडच्या धामणगावात दरवर्षी भीषण दुष्काळ पडायचा मात्र यंदा धामनगावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तब्बल 18 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित व्हिडीओ