Solapur | उडीदाच्या शेतीचं पावसामुळे नुकसान, बळीराजाच्या डोळ्यात पाणी | NDTV मराठी

सोलापूरच्या बार्शीतही मुसळधार पावसाचा पिकांना फटका बसला. दहा ते बारा दिवसात पडणाऱ्या सततच्या पावसानं उडीद पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. बार्शीच्या कोरेगाव इथे रमेश काळे यांनी उडीद पीक घेतलं होतं. मात्र पावसामुळे आता हे पीक मातीमोल झालंय.

संबंधित व्हिडीओ