मुंबईत पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढलेला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईत देखील उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय. तर रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे. रेल्वे वाहतूक देखील काही ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय.