पाकिस्तान नाही चीनच भारताचा खरा शत्रू! कसं ते समजून घ्या | Special Report

जागतिक राजकारणात भारत पाकिस्तान यांच्यातला संघर्ष गेल्या सात दशकांपासूनचा आहे दोन्ही देशांमध्ये अनेकदा संघर्ष युद्धाचे प्रसंग उद्भवले भारताचा हा सख्खा शेजारी भारताचा पारंपारिक शत्रू म्हणूनच पाहिला गेला आहे मात्र या शत्रूच्याही आड भारताचा खरा शत्रू कुणीतरी दुसराच आहे तोच भारताचा शत्रू नंबर एक आहे आणि हे सिद्ध केलंय ते अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स न कोण आहे भारताचा खरा शत्रू 

संबंधित व्हिडीओ