Pratap Sarnaik Statement| सरनाईक म्हणतात, मुंबईची बोलीभाषा हिंदी; सत्ताधाऱ्यांनी कशी केली पाठराखण?

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरनाईकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय.हिंदी वर्ग बसला असेल तर हिंदीतच बोलावं लागतं असं बावनकुळेंनी म्हटलंय.. तर कोणती भाषा बोलावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ