मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरनाईकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय.हिंदी वर्ग बसला असेल तर हिंदीतच बोलावं लागतं असं बावनकुळेंनी म्हटलंय.. तर कोणती भाषा बोलावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय.