Rajaram Bapu Sugar Factory | जत कारखान्याचं नाव बदललं! पडळकर vs जयंत पाटील वाद पेटला

जत येथील राजाराम बापू साखर कारखान्याचे नाव बदलल्याने सांगलीचे राजकारण तापले आहे. पडळकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का, आणि या कारखान्याचा इतिहास काय आहे, पाहा.

संबंधित व्हिडीओ