महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या अनेकांचे पक्ष प्रवेश होत आहेत मात्र यामुळे महायुतीतच नाराजी आहे. कारण महायुतीच्या जिंकलेल्या आमदाराविरोधात जो मयाकडून हरला अशा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना पक्षात घेऊन मित्र पक्ष विरोधातच बळ देण्याचं काम सुरू आहे. नेमका काय आहे हा गोंधळ जाणून घेऊयात रिपोर्ट मधून.