संजय राऊत यांनी राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा करून सर्वांच्या भुवया उंचावल्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचे संकेत देत त्यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचा दावा केलाय.