संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे. ते जिथं जातील तिथं सगळं संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावर बोलताना, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या.. घोटाळे करून तुम्ही आले आहेत.. असा पलटवार संजय राऊतांनी केलाय.