ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील देवी नगर भागातून परत येणाऱ्या बसला भीषण अपघात झालाय.समृद्धी महामार्गाजवळ बस अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला.या अपघातात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतंय. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.