अकोल्यात सकाळपासून संततधार सुरू आहे आणि सतत पडत असलेल्या पावसानं पातूरच्या झरंडी गावाचा संपर्क तुटलेला आहे. अनेक गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे.