आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी मुंबई एपीएमसी बाजारातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात... प्रशासनाने नालेसफाईच्या दावा केला असला तरी, नाल्यातील गाळ अजूनही रस्त्यावर पडून असल्याने पाण्याचा निचरा होत नाहीये..