मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडली मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलंय यावरूनच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.