पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक सूचक विधान केलंय. देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्कीच होईल असं म्हणत संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला.