पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे झाली आहे.