700 हून अधिक पाकिस्तानी जळगावात वास्तव्याला, पहलगामसारखा हल्ला घडल्याची स्थानिक नेत्यांकडून भीती

जळगावातही पहलगामा सारखा हल्ला घडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आज संपतोय. सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारताचं नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ