पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांनी सीमेवरती हालचाली वाढवल्यात. भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थान जवळच्या सीमेवरही आपलं सैन्य वाढवलंय. भारतानं सीमेवरती सैन्याची गस्त वाढवली आहे.