त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जातं. याच नीरा नदीमध्ये अनेक वार, चकरी देखील स्नान करतात. मात्र सध्या नीरा नदीच्या पात्र आणि संपूर्ण परिसर हा जलपर्णी आणि पान वनस्पतींनी वेढला गेलेला आहे. नीरा नदी स्वच्छतेकडे प्रशासन आणि सामाजिक संस्था यांचं दुर्लक्ष होतंय. आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.