संजय राऊतांनी महायुतीवरती हल्लाबोल चढवलाय. विधानपरिषदेसाठी महायुतीला एका मताची गरज आहे आणि त्यामुळे हे सगळं चाललंय असा टोला राऊतांनी लगावलाय. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग. नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे? आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्हामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं record वरती आहे.