अंबादास दानवे यांच्यावरती केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे आमदार अनुपस्थित असल्याची चर्चा आहे. काल त्यांचं, पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. शिवसेना उभाठा आमदारांनी सभागृहातनं याच कारणावरून walkout ही केलं होतं. आणि त्यानंतर आज विधानपरिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित आहेत.