उत्तर प्रदेशातल्या सत्संगात बळी गेलेल्या लोकांची उत्तर प्रदेश मधल्या हाथरस मध्ये रतिभानपूर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात एकशे एकवीस जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. या प्रकरणी supreme कोर्ट कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.