जर विधेयक मंजूर झालं तर लोकशाही संपेल असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला असून या विधेयकाचा उपयोग भाजप सत्तेसाठी करत असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्यात.